विद्यार्थ्यांनी शिस्तीबरोबर गुणवत्ता वाढवावी - प्राचार्य डॉ.पोतदार
आजऱ्यात विठू माऊली वारकरी मंडळ मुळगावचे भक्तीभावाने स्वागत*
रोझरी इंग्लिश स्कूल,आजरा येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम उत्साहात**
नगरपंचायत प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम; कामे न झाल्यास २१ जुलैला भजन व ढोल-ताशांसह आंदोलनाचा इशारा
बंटी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व्हन्नूरमध्ये विद्यार्थ्यांना वह्या, मर्दानी खेळ साहित्य व पुस्तकांचे वाटप
खेड रेल्वे स्थानकावर मंत्री आशिष शेलार यांचे आगळेवेगळे स्वागत; लोककलांनी वेधले लक्ष.
आषाढी यात्रेसाठी कोल्हापूर विभागातून 225 जादा एसटी बसेस; 40 भाविकांवर गावातून थेट पंढरपूरला बस
कोल्हापूरात 43% खरीप पेरणी पूर्ण; पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे
कोल्हापूर फुलेवाडीहून श्री विठ्ठल पंथी संप्रदायाची पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान
स्मार्ट मीटरची सक्ती नको,स्मार्ट मीटरला समांतर डिजिटल मीटर बसवून वीज बिल तपासणी
आमदार केसरकर, जिल्हाधिकाऱ्यांची सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेची पाहणी
प्रकृतीच्या कारणांसह निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचा उल्लेख; बीएलओ सहाय्यकपदातून मुक्ततेची अंगणवाडी सेविकेची मागणी
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाची दखल घ्या; 'वृक्षप्रेमी समूहा'चे तहसीलदार यांना निवेदन*
आजऱ्यात मागील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने ऊस पीक पडून शेतकऱ्यांचे नुकसान*
स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करा – डॉ. उल्हास त्रिरत्ने
पेरणोली ता. आजरा येथे"एक दिवस माझ्या बळीराजासाठी"उपक्रम संपन्न*
दाभील ता.आजरा येथे भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा कार्यक्रम संपन्न*
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; सोहाळे व सोहाळेवाडी येथे १,५०० रोपांचे वृक्षारोपण*
कोल्हापूर अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरण: मुलगी जन्माला आली म्हणून छळाचा आरोप, समाजासमोर गंभीर प्रश्न
घाटकरवाडी होणार कोल्हापूरचा नवा Tourism Hub; पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी; मंत्री प्रकाश आबिटकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार
मराठी शिकवली नाही तर शाळेची मान्यता रद्द होणार? राज्य शासनाचा मोठा निर्णय
हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून सात हजार वारकऱ्यांना रेनकोट वाटप; दिंडीत मंत्री मुश्रीफ सहभागी
पाऊस पुन्हा विश्रांतीवर; धरणांतील पाणीसाठा घटला, महाराष्ट्रात शेती आणि पाणीटंचाईची चिंता
कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा कहर; श्वानदंशाच्या वाढत्या घटनांनी प्रशासनाची चिंता वाढली पाच महिन्यांत ३४ हजार श्वानदंशाच्या घटना; लसीकरण आणि निर्बिजीकरणासाठी १८ कोटींच्या निधीची गरज कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. शहरासह ग्रामीण भागात श्वानदंशाच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून, या परिस्थितीमुळे प्रशासनासमोर भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे १४ हजार श्वानदंशाच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, यंदाच्या वर्षातील केवळ पहिल्या पाच महिन्यांतच श्वानदंशाच्या घटनांचा आकडा तब्बल ३४ हजारांवर पोहोचला आहे. अचानक झालेली ही वाढ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी १८ कोटींची आवश्यकता भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार या संपूर्ण मोहिमेसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमा
अमेरिका-इराण तणावामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनी चर्चेत; तेल पुरवठ्यावर संकटाची शक्यता
शक्तिपीठ महामार्गावर मुश्रीफांची मोठी भूमिका; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारशी करणार चर्चा
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी मोहिमे अंतर्गत पालकमंत्री शेतात
36 हजार कोटींची कर्जमाफी; दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, 36 लाख शेतकऱ्यांना दिलासा – हसन मुश्रीफ
आजरा नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेची सूचना प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करण्याची मागणी*